समाजशील वृत्तसेवा : गुरजंतसिंगची दोन गोल आणि हरमनप्रीतसिंग, निलकांत शर्मा आणि सिमरजित सिंग यांनी केलेल्या उत्कृष्ट गोलमुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जपानवर ५-३ अशी मत करत सलग विजय मिळवला आहे. टोकियो गेम्समधील या सामन्यात जपानने तब्बल तीन गोल तर भारताने ५ गोल केले. या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये भारताला पूल ए मध्ये ऑस्ट्रेलियाच्या खाली दुसरे स्थान मिळाले आहे.
Previous Postजुन्नर - आंबेगाव तालुक्यातील हापूस आंबा पिकाचे शिवनेरी हापूस ब्रॅन्ड अंतर्गत भौगोलीक चिन्हांकन बाबींकरीता २६ लाख ४८ हजार रुपये निधी मंजूर
Next Postजपानच्या यामगुचीला पराभूत करून सिंधूचा सेमीफायनलमध्ये प्रवेश