शिरूर,पुणे : (सा. समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील शालिनी रामचंद्र साळवे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.मृत्यू समयी त्या ७४ वर्ष वयाच्या होत्या. त्या अत्यंत शांत,संयमी स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात सेवानिवृत्त शिक्षक पती रामचंद्र, तीन मुले संजय,सामाजिक कार्यकर्ते शरद व पत्रकार धनंजय साळवे, एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
Previous Postकवठे येमाईत आनंदाचा शिधा वाटप सुरु - गौरी-गणपती उत्सवात शिधापत्रिका धारकांना दिलासा
Next Postसाक्षी कैलास पळसकर हिची पोलीस दलात निवड - शेतकरी कन्येची गगनभरारी