राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन…

584
मुंबई (समाजशील वृत्तसेवा) : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सैनिकांनी जितकं जमेल तितकी मदत पुरग्रस्थांना करावी असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *